Browsing Tag

veej

विद्युत चोरी प्रकरणी दोन महिलांवर गुन्हा दाखल

विवेक तोटेवार, वणी: वीज बिल थकीत असल्याने एका महिलेचा घराचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला. तिने वरच्या मजल्यावर राहणाऱ्या दुसऱ्या महिलेच्या घरून वीज पुरवठा अनधिकृत जोडून वीज घेतली. त्यानंतर वरच्या मजल्यावर राहणाऱ्या महिलेचेसुद्धा वीज बिल…

शिरपूर परिसरात वीजेचा लपंडाव सुरूच

विवेक पिदूरकर, शिरपूर: गत काही दिवसांपासून शिरपूर व परिसरात सतत विजेचा लपंडाव सुरू आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले असून वीज वितरण कंपनीने मनमानी कारभारात सुधारणा करावी. अशी मागणी नागरिकांन कडून होत आहे . दिवसभरात केव्हाही वीजपुरवठा…

विजेच्या लपंडावाने झरी तालुक्यातील नागरिक त्रस्त

सुशील ओझा, झरी: गेल्या एक महिन्यापासून तालुक्यातील जनता विजेच्या सततच्या लपंडावा मुळे त्रस्त झाली. वीज वितरणाच्या गलथान कामविरुद्ध संताप व्यक्त करीत आहे. तालुक्यात पाटण,मुकूटबन, अडेगाव, झरी व हिवरा बारसा या पाच ठिकाणी सबस्टेशन्स आहेत. या…

नियोजनशून्य वीज वितरण कंपनीचा कारभार

जब्बार चीनी, वणी: येथील वीज वितरण कंपनीच्या नियोजनशून्य अनागोंदी कारभारामुळे नागरिक कमालीचे त्रस्त झालेत. मेंटनन्स व ट्री कटींगच्या नावावर शहरातील वीज पुरवठा वारंवार खंडित होत आहे. शहराची प्रमुख बाजारपेठ गांधी चौकातील वीजदुरुस्तीचे काम…

पाथरी येथे वीज पडून गोठा जळाला

विलास ताजने, वणी : वणी तालुक्यातील पाथरी येथील एका शेतात वीज पडून जनावरांचा गोठा जळाल्याची घटना दि. १५ सोमवारला सायंकाळी चार वाजता घडली. यात सुदैवाने प्राणहानी झाली नाही. मात्र संबंधित शेतकऱ्याचे अंदाजे 90 हजारांचे आर्थिक नुकसान झाले आहेत.…

वीज ग्राहकांना जादा देयकाचा दिवाळी बोनस

नागेश रायपुरे, मारेगाव : तालुक्यातील डोलडोंगरगांव येथील अनेक घरगुती वीज ग्राहकांना लाखो रूपयांचे मासिक बिल आले. यामुळे जणू काही वीज वितरण कंपनीकडून ग्राहकांना जादा देयकाचा दिवाळी बोनस मिळाला असल्याचा रोष वीड ग्राहक करत आहेत. बिल न भरल्यास…

महावितरणच्या सौरऊर्जा वीजखरेदीला मिळाला न्युनतम दर

सुनील इंदुवामन ठाकरे, वणी: महावितरण कंपनीने एक हजार मेगावॅट सौरऊर्जेसाठी काढलेल्या निविदेला चालू वर्षातील सर्वात कमी प्रतियुनिट दर २ रुपये ७१ पैसे मिळाला आहे.  महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने ठरवून दिलेल्या अपारंपारिक ऊर्जा खरेदी बंधनाची…

ग्राम स्वराज अभियानांतर्गत अमरावती परिमंडळातील 1523 कुटुंबांना वीजजोडणी

गिरीश कुबडे,अमरावती: ग्राम स्वराज अभियानांतर्गत महावितरण अमरावती परिमंडळातील 38 गावातील 1523 लाभार्थ्यांना तर राज्यात 192 गावांतील सुमारे 8 हजार 820 लाभार्थ्यांना वीजजोडणी देण्यात आली असून निश्चित उद्दिष्टांची पूर्तता महावितरणने वेळेपूर्वीच…