मारेगाव तालुक्यात पावसाचा हाहाकार, नदीकाठावरील शेत पुराखाली

भास्कर राऊत, मारेगाव: गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने तालुक्यात हाहाकार माजवला असून यात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सतत बरसणाऱ्या या पावसामुळे वर्धा नदीकाठावरील शेतकऱ्यांची शेती पाण्याखाली गेली आहे. यात शेतक-यांचे कपाशी व सोयाबिन पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी नुकसानग्रस्त शेतक-यांनी केली आहे. गेल्या दहा … Continue reading मारेगाव तालुक्यात पावसाचा हाहाकार, नदीकाठावरील शेत पुराखाली