जीवाची बाजी लावून आगीपासून वाचविले पीक, मात्र गेला जीव

जितेंद्र कोठारी, वणी: शेतीत निघालेला कचरा जाळल्याने आगीने रौद्ररूप धारण केले. आगीमुळे पिकांचे नुकसान होणार असल्याने शेतक-याने जीवाचा आटापिटा करीत आग विझवली. मात्र या धावपळीत त्यांचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना वणीपासून 12 किमी अंतरावर असलेल्या उमरी या गावी शुक्रवारी दिनांक 10 मार्च रोजी घडली. महादेव माथनकर असे मृत शेतक-याचे नाव आहे. सविस्तर वृत्त असे … Continue reading जीवाची बाजी लावून आगीपासून वाचविले पीक, मात्र गेला जीव