अखेर स्वातंत्र्याच्या 74 वर्षांनंतर हटवांजरी पोडाला मिळणार पक्का रस्ता

सुरेश पाचभाई, बोटोणी: सध्या देशाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात पदार्पन केले आहे. मात्र इतके वर्ष होऊनही हटवांजरी (पोड) येथे जाण्यासाठी पक्का रस्ता नव्हता. त्यामुळे येथील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागायचा. विशेष म्हणजे पक्का रस्ता नसल्याने मारेगावला जाताना एका महिलेची बैलगाडीतच प्रसुती झाली होती. मात्र अखेर हटवांजरी (पोड) येथील ग्रामस्थांच्या रस्त्याच्या मागणीची दखल प्रशासनाने घेतली आहे. … Continue reading अखेर स्वातंत्र्याच्या 74 वर्षांनंतर हटवांजरी पोडाला मिळणार पक्का रस्ता