जनता मोदी सरकारचा सुपडा साफ करणार, प्रवीण देशमुख यांचा घाणाघात

जितेंद्र कोठारी, वणी: महागाई, बेरोजगारी, शेतक-यांचे प्रश्न, महिला अत्याचार, धार्मिक विद्वेष याला जनता कंटाळली आहे. पक्ष आणि कार्यकर्त्यांनी एकजूट दाखवली तर केंद्रातून आणि राज्यातून भाजपचा सुपडा साफ होणार, असा घाणाघात काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते प्रवीण देशमुख यांनी केला. मंगळवारी दिनांक 12 सप्टेंबर रोजी वणीतील शेतकरी म़दिरात जनसंवाद यात्रेचा समारोप झाला. या समारोपीय कार्यक्रमात ते प्रमुख वक्ते … Continue reading जनता मोदी सरकारचा सुपडा साफ करणार, प्रवीण देशमुख यांचा घाणाघात