कुंभ्याचे लोकप्रतिनिधी म्हणजे नवरदेव: अरविंद ठाकरे

नागेश रायपुरे, मारेगाव: 50 वर्षात कोणतेही विकासकार्य झाले नाही. गावात गावपुढारी केवळ नवरदेवासारखे निवडणुकीसाठी येतात आणि त्यानंतर कधी दिसतच नाही. अशी घाणाघाती टीका ग्राम परिवर्तन पॅनलचे अरविंद ठाकरे यांनी केली. वणी बहुगुणीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान ते बोलत होते. वणी बहुगुणीशी बोलताना ते म्हणाले की कुंभा हे तालुक्यातील एक महत्त्वाचे गाव आहे. मारेगाव नंतर मोठं असेलेलं कुंभा … Continue reading कुंभ्याचे लोकप्रतिनिधी म्हणजे नवरदेव: अरविंद ठाकरे