सावधान…आता विनाकारण फिरणाऱ्याची गय नाही

नागेश रायपुरे, मारेगाव: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आज 9 मे पासून कडक निर्बंध लावण्यात आले आहे. आता विनाकारण फिरणाऱ्याची गय केली जाणार नाही. जो कोणी विनाकारण फिरताना आढळल्यास त्याची जाग्यावरच कोरोना तपासणी करून त्यांची थेट कोविड सेंटर वर रवानगी करण्याची धडक मोहीम मारेगाव प्रशासनाने आज सकाळपासून चालू केली आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस दिवस वाढत असल्याने,प्रादुर्भाव … Continue reading सावधान…आता विनाकारण फिरणाऱ्याची गय नाही