संताजी महाराजांनी केला ‘हा’ मोठा चमत्कार

सुनील इंदुवामन ठाकरे, वणी: ‘‘होते संतोबा, म्हणून वाचले तुकोबा’’ असं म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. संताजी जगनाडे महाराजांनी केलेल्या कार्यामुळे आज जगद्गुरू तुकोबारायांचे अभंग आपल्यापर्यंत पोहचलेत. इंद्रायणीत बुडवलेल्या गाथा, जनसागरातून बाहेर काढण्याचा चमत्कार हा संताजी जगनाडे महाराजांनी केला. त्यांनी हे अभंग पुन्हा मिळवून लिहून काढलेेत. जगद्गुरू तुकाराम महाराज आणि संताजी जगनाडे महाराज यांच्या काळाविषयी बरेच मतप्रवाह … Continue reading संताजी महाराजांनी केला ‘हा’ मोठा चमत्कार