आत्महत्या टाळता येईल….

सुनील इंदुवामन ठाकरे, वृत्तसंपादक: पत्रकार आणि वाचक म्हणून रोज वेगवेगळ्या बातम्या हातात येतात. त्यातील सर्वात अस्वस्थ करणाऱ्या बातम्या म्हणजे, आत्महत्यांच्या. वणी, मारेगाव आणि झरी या तीन तालुक्यांच्या बातम्या ‘वणी बहुगुणी’ या पोर्टलवरून येतात. का होत असाव्यात इतक्या आत्महत्या? हादेखील चिंतेचा आणि चिंतनाचा विषय आहे. मानवी मनाच्या पोटेंशियल आणि कायनॅटीक या दोन अवस्था असाव्यात. मानसशास्त्रीय शब्द … Continue reading आत्महत्या टाळता येईल….