वाघाची दहशत आणि वन्यप्राण्यांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील अडकोली गाव चारही दिशेने जंगलाच्या मधोमध वसलेले आहे. बहुतांश गावकऱ्यांच्या शेती जंगलालगत आहेत. शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांवर वन्यप्राणी घुसून उभ्या पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात करीत आहे. ज्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. तर गावात व शेत शिवारात वाघाचा मुक्त संचार होत आहे. शेतकऱ्यांच्या अनेक जनावरांची शिकार वाघाने केली आहे. जंगलात पाणी पिण्याकरिता जंगली … Continue reading वाघाची दहशत आणि वन्यप्राण्यांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान