शेतकरी विरोधी कृषी कायदे मागे घ्या

विवेक तोटेवार, वणी: मागील तीन महिन्यापासून देशातील बळीराजा हा कृषी कायदे मागे घेण्यासाठी रस्त्यावर आला आहे. परंतु सरकार याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. कृषी कायदा हा शेतकऱ्याच्या विरोधात असल्याने तो त्वरित मागे घेण्यात यावा अशा आशयाचे निवेदन शुक्रवार 5 मार्च वंचित बहुजन आघाडीद्वारे रोजी राष्ट्रपती यांना उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत देण्यात आले आहे. सर्व जगाचा पोशिंदा … Continue reading शेतकरी विरोधी कृषी कायदे मागे घ्या