पुन्हा पाटाळ्याचा पुलावरून पाणी, वरोरा-नागपूर जाणारी वाहतूक बंद

जितेंद्र कोठारी, वणी: संततधार पावसामुळे बेंबळा प्रकल्प, अप्पर वर्धा इ. धरणातील पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यामुळे वर्धा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली असून त्यामुळे पाटाळा येथील पुलावरून पाणी वाहत आहे. पूर आल्याने सोमवारी संध्याकाळपासून या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद आहे. त्यामुळे वरोरा तसेच नागपूर येथे जाणारी वाहतूक चांगलीच प्रभावित झाली आहे. सध्या घुग्गुस मार्गे वाहतूक … Continue reading पुन्हा पाटाळ्याचा पुलावरून पाणी, वरोरा-नागपूर जाणारी वाहतूक बंद