लोकांना दिसतये मात्र अधिकारी आणि लोक प्रतिनिधींच्या डोळ्यावर पट्टी !

जितेंद्र कोठारी, वणी: शहरातील नागरिक सध्या विविध समस्यांनी त्रस्त आहेत. रस्त्यांची दुरवस्था, अनियमित पाणी पुरवठा, वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा, अतिक्रमण, वाहतुकीचा बोजवारा, वाहन पार्किंगची समस्या, खासगी शाळांची मनमानी इत्यादी विविध प्रश्नांनी नागरिक हैराण झाले आहे. पावसाळा आल्याने सध्या या समस्या अधिक गंभीर झाल्या आहे. याबाबत एकमेकांशी चर्चा करून, सोशल मीडियातून याला वाचा फोडत आहे. … Continue reading लोकांना दिसतये मात्र अधिकारी आणि लोक प्रतिनिधींच्या डोळ्यावर पट्टी !