अहेरल्ली शाळेतील विद्यार्थ्यांना कंबरेवर पाण्यातून काढावी लागते वाट

जितेंद्र कोठारी, वणी: झरी तालुक्यातील अहेरल्ली येथील जि.प.प्राथ. शाळा व राजाराम विद्यालयातील विद्यार्थ्यांना शाळेतून ये-जा करताना कंबरेवर पाण्यातून कसरत करवी लागत आहे. बोरी पाटण ते मुकुटबन राज्यमार्गावर अहेरल्ली गावाजवळ रेल्वे विभागाने तयार केलेल्या बोगद्यात पावसाचे पाणी साचल्याने ही समस्या निर्माण झाली आहे. जर येत्या 7 दिवसात जर रेल्वे विभागाने अहेरल्ली येथील बोगद्यातून पाणी उपसा केला … Continue reading अहेरल्ली शाळेतील विद्यार्थ्यांना कंबरेवर पाण्यातून काढावी लागते वाट