कत्तलीसाठी नेणा-या 49 जनावरांची सुटका, खरबडा बनला तस्करीचा अड्डा

विवेक तोटेवार, वणी: अवैधरित्या कत्तलीसाठी तेलंगणात नेणारे वाहन बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पकडले. सोमवारी मध्यरात्री ही घटना घडली. मिळालेल्या माहितीवरून घटनास्थळी पोहोचलेल्या वणी पोलिसांनी वाहनांसह 17 लाख 40 हजारांचा मुद्देमाल जप्त करून निजामाबाद येथील तिघांना अटक केली. आरिफ अल्लाबक्ष कुरैशी (53), शेख समीर शेख नन्हु (20) रा. उदूर, जि. निझामाबाद तसेच आयशर चालक शेख बबलू शेख … Continue reading कत्तलीसाठी नेणा-या 49 जनावरांची सुटका, खरबडा बनला तस्करीचा अड्डा