अवकाळी पावसाचा तुरीला मोठा फटका, शेतक-यांचे नुकसान

सुरेश पाचभाई, बोटोणी: बोटोणी परिसरात गेल्या 5 दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे खरीप हंगामातील तूर, कापुस तर रबी हंगामातील गहू, हरभरा पिकांचे नुकसान होत आहे. यात सर्वाधिक फटका हा तूरीला बसतोय. अवकाळी पावसामुळे तुरीच्या बांधलेल्या पेंढ्यांमध्ये दाण्यांना अंकुर फुटले आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात शेतक-यांचे आर्थिक नुकसान होण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहे. मारेगाव तालुक्यातील एकूण … Continue reading अवकाळी पावसाचा तुरीला मोठा फटका, शेतक-यांचे नुकसान