पाणी काढताना विहिरीत पडल्याने शेतक-याचा दुर्दैवी मृत्यू

भास्कर राऊत, मारेगाव: शेतामध्ये कपाशीवर फवारणीसाठी विहीरीवर पाणी काढायला गेलेल्या शेतक-याचा तोल जाऊन विहिरीत पडून दुर्दैवीरित्या मृत्यू झाला. शुक्रवारी दुपारी 4 वाजताच्या दरम्यान कान्हाळगाव (वाई) येथे ही घटना घडली. मृत शेतकऱ्याचे नाव प्रमोद भाऊराव काकडे (48) असे आहे.  कान्हाळगाव(वाई) येथील शेतकरी प्रमोद काकडे यांच्याकडे 7 एकर शेती आहे. त्यांनी या वर्षी नव्यानेच चार एकर शेती … Continue reading पाणी काढताना विहिरीत पडल्याने शेतक-याचा दुर्दैवी मृत्यू