स्वातंत्र्याच्या 74 वर्षानंतरही हटवांजरी (पोड) येथे रस्ता नाही

बोटोणी प्रतिनिधी: आपण सध्या देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतोय. मात्र इतके वर्ष होऊनही हटवांजरी (पोड) येथे अजूनही जाण्यासाठी पक्का रस्ता नाही. त्यामुळे येथील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. धक्कादायक बाब म्हणजे गेल्या आठवड्यात एका महिलेला प्रसुतीसाठी मारेगाव येथे येत असताना खराब रस्त्यामुळे त्रास होत असताना काही तरुणांनी मदत केली व मारेगाव येथे … Continue reading स्वातंत्र्याच्या 74 वर्षानंतरही हटवांजरी (पोड) येथे रस्ता नाही