Browsing Tag

anulom sanstha wani

सामाजिक समरसता जपण्याची जबाबदारी सर्वांचीच- प्रा. घनश्याम आवारी

बहुगुणी डेस्क, वणी: अनेकविध धर्म आणि संस्कृतींनी हा देश नटलेला आहे. त्यातील वैविध्यातली समानता भारतीयांनी जपली. मात्र अधूनमधून काही समाजकंटक हे सौहार्दाचं वातावरण बिघडवण्याचं काम करतात. तेव्हा देशाची, समाजाची समरसता जपणं, ही आपली सर्वांची…