आसऱ्याला घेतला त्यांनी पळस, विजेच्या कहरानं तर केलाच कळस
पुरुषोत्तम नवघरे, वणी: अस्मानी अन् सुलतानी संकट आलं, की कुठं दाद मागायला जागाच उरत नाही. त्यातही निसर्गाच्या मनमर्जीनं जवळपास सर्वच हवालदिल झाले आहेत. कधी अंग पोळणारं ऊन, तर कधी आलेला अवकाळी पाऊस. याचाच फटका मारेगाव तालुक्यातील वरुड (नेत)…