मारेगाव परिसरात पुन्हा एका शेतकऱ्याची आत्महत्या
बहुगुणी डेस्क, वणी: एकेकाळी कापसाची राजधानी म्हणून यवतमाळ जिल्ह्याची ओळख होती. आता तो शेतकरी आत्महत्यांसाठी कुख्यात झाला आहे. वणी, मारेगाव, झरी परिसरांतील निरंतर होत असलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या चिंतेचा विषय झाला आहे. जुन्या बातमीची शाई…