सुनील इंदुवामन ठाकरे, वणी: नेताजींनी स्वराज्याचा नवा लढा उभारला. तेव्हा त्यांच्या डोळ्यांसमोर छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श होता. ते ब्रिटिशांच्या नजरकैदेत होते. याप्रसंगी त्यांनी जी सुटका करून काबूलला रवाना झालेत. यातील नाट्यात्मकता आणि…
बहुगुणी डेस्क, वणी: नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं जीवनचरित्र अनेक रहस्यांनी भरलेलं आहे. आजपर्यंत त्यांच्या आयुष्यातल्या अनेक गूढ घटनांची उकल झाली नाही. त्यांच्या आयुष्यातील अनेक कथित-अकथित घटनांचे रहस्योद्घाटन सोमवार दिनांक 3 मार्चला होणार…