छत्रपतींची आग्रा सुटका नेताजींची प्रेरणा झाली- अंबरीश पुंडलिक
सुनील इंदुवामन ठाकरे, वणी: नेताजींनी स्वराज्याचा नवा लढा उभारला. तेव्हा त्यांच्या डोळ्यांसमोर छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श होता. ते ब्रिटिशांच्या नजरकैदेत होते. याप्रसंगी त्यांनी जी सुटका करून काबूलला रवाना झालेत. यातील नाट्यात्मकता आणि…