Browsing Tag

Road condition

साठ ते सत्तर गावांतील ग्रामस्थ रस्त्याअभावी भोगत आहेत यातना

पुरुषोत्तम नवघरे, वणी: रस्ते म्हणजे देशाच्या रक्तवाहिन्या, धमण्या असतात. मात्र त्याच खंडीत झाल्या की, देशाचा व पर्यायाने ग्रामीण भागांचा विकास मंदावतो. हीच बाब यवतमाळ व चंद्रपूर जिल्ह्याला जोडणाऱ्या शिरपूर ते आबई फाटा रस्त्याची झाली आहे.…