Browsing Tag

Mahavitaran

आभाळ जिथे घन गर्जे…..

सुनील इंदुवामन ठाकरे: आभाळ जिथे घन गर्जे ते गावा मनाशी निजले अंधार भिजे धारांनी घर एक शिवेवर पडले कवी ग्रेस यांच्या ओळी रात्री आलेल्या पावसाचा अदमास घेतात. ग्रेस यांच्या कवितांमधून पाऊस वेगळ्या संदर्भांतून अनेकदा कोसळतो. त्यांच्या…

ग्राम स्वराज अभियानांतर्गत अमरावती परिमंडळातील 1523 कुटुंबांना वीजजोडणी

गिरीश कुबडे,अमरावती: ग्राम स्वराज अभियानांतर्गत महावितरण अमरावती परिमंडळातील 38 गावातील 1523 लाभार्थ्यांना तर राज्यात 192 गावांतील सुमारे 8 हजार 820 लाभार्थ्यांना वीजजोडणी देण्यात आली असून निश्चित उद्दिष्टांची पूर्तता महावितरणने वेळेपूर्वीच…

झरी तालुक्यातील 7 गावे 70 तास अंधारात !

सुशील ओझा, झरी:  तालुक्यातील मांगली परिसरात वादळी वाऱ्यामुळे 5 मे रोज दुपारला विद्युत पुरवठा खंडित झाला व त्याच दिवशी वीज पडून मांगली (नवीन) येथील शेतमजूर टेकाम याचा मृत्यू झाला होता. वादळामुळे मांगली परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला परंतु…

आणि अंधारलेल्या झोपडीतून वाहू लागल्या प्रकाशाच्या लाटा…..

सुनील इंदुवामन ठाकरे, यवतमाळ:  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्य १४ एप्रिल ते ५ मे दरम्यान राबविण्यात येत असलेल्या ग्रामस्वराज्य अभियानांतर्गत  ज्या गावात ८० टक्यापेक्षा अधिक दलितवस्ती आहे व गरीब कुटुंबांची संख्या अधिक आहे अशा…

महावितरणच्या मुख्य जनसंपर्क अधिकारीपदी पदोन्नतीने पी. एस. पाटील यांची निवड

सुनील इंदुवामन ठाकरे, अमरावती: महावितरणचे मुख्य जनसंपर्क अधिकारी म्हणून पी. एस. पाटील यांची पदोन्नतीने नुकतीच निवड करण्यात आली. महावितरणचे व्यवस्थापन आणि प्रसारमाध्यमे, ग्राहक व इतर घटकांमध्ये उत्तम समन्वय साधून काम करणारे तसेच दांडगा…

भारनियमन बंद करा अन्यथा तीव्र आंदोलन

ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगाव तालुक्यात होत असलेल्या भारनियमनावर मनसे आक्रमक झाली आहे. सध्या भारनियमनामुळे सर्वसामान्यांसह शेतकरी राजा ही हवालदिल झाला आहे. सध्या सुरू असलेले भारनियमन कायमस्वरूपी बंद करावेअन्यथा महाराष्ट नवनिर्माण सेना…