मनसे पदाधिकाऱ्यांच्या 8 वर्षांच्या संघर्षाला मिळाला अखेर न्याय
बहुगुणी डेस्क, वणी: मागे झालेल्या काही भयंकर घटनांमुळे संपूर्ण जिल्हा हादरला होता. बोगस कीटकनाशकामुळे फवारणी केल्यावर तब्बल 25 शेतकऱ्यांचा करूण अंत झाला. या घटनेचा जाब विचारण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली.
मृत्युमुखी…