Browsing Tag

Of

मार्कीच्या डॉक्टर मुलीचे ब्रह्मपुरी येथे उत्कृष्ट समाजकार्य

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मार्की येथील शेतकरी देवनाथ भोंगळे यांची कन्या डॉ. जयश्री. ती ब्रह्मपुरी जिल्ह्यातील अहेर- नावरगाव येथील शासकीय दवाखान्यात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहे. हिने पुढाकार घेऊन उपचारांसोबतच पूरग्रस्त जनतेला…

महात्मा ज्योतीबा फुले यांची प्रतिमा काढल्याने नागरिक संतप्त

विवेक तोटेवार, वणी: स्थानिक प्रभाग क्र.7, माळीपुरा येथील मुख्य चौकातील महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे तैलचित्र असलेला लोखंडी बोर्ड होता. कुठलाही आदेश नसताना किंवा पूर्वसूचना न देता नगरपालिकेने तो गुरुवारी…

‘एससी’त समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी धोबी समाजाचे ‘अन्नत्याग’

जयंत सोनोने, अमरावती: धोबी समाजाला अनुसूचित जातीत समाविष्ट करण्यात यावे अशी मागणी मागणील ७० वर्षापासून केली जात आहे. मात्र याप्रकरणी अद्यापही शासनस्तरावरुन योग्य कार्यवाही करण्यात आली नाही. या मागणीवर येत्या काही दिवसांत विचार न झाल्यास दि.…

तब्बल ३५० वर्षांची हलत्या गणपतीची परंपरा

सुनील इंदुवामन ठाकरे, अमरावती: पार्थिव श्रीगणेशाची स्थापना कोण करणार? गणेशोत्सवाचं पुढे काय होणार? अत्यंत काळजीच्या स्वरात थकलेले गणेशभक्त सत्पुरुष मुनी महाराज विचारत होते. तारखेड्याच्या पाटलांच्या वाड्यात त्यांचा मुक्काम होता. आम्ही ही…

वणीतील इसमाची गळफास घेऊन आत्महत्या

विवेक तोटेवार, वणी: शहरातील गोकुलनगर येथे राहणाऱ्या इसमाने 30 ऑगस्ट रोजी माजरी जवळील जंगलात गळफास लावून आपली जीवनयात्रा संपविली. सदर व्यक्ती हा दुचाकीवर लसूण विकण्याचा व्यवसाय करीत असल्याची माहिती आहे. आत्महत्येचे कारण अजूनही संजू शकले…

समृद्धीचं प्रतीक असलेल्या महालक्ष्मीचं आज आवाहन

सुनील इंदुवामन ठाकरे, अमरावती: सप्तशती ग्रंथात आदिशक्तीची त्रिगुणात्मक रूपे वर्णिली आहेत. त्यानुसार महाकाली हे तमोगुणाचं, लक्ष्मी हे रजोगुणाचं तर सरस्वती हे सत्वगुणाचं रूप आहे. आदिशक्तीचे हे रजोगुणात्मक स्वरूप महालक्ष्मी रूपात पूजले जाते.…

विदर्भ महासचिवपदी राजू तुराणकार यांची नियुक्ती

विवेक तोटेवार, वणी: शहरात सामाजिक कार्यकर्ते व शिवसेनेचे शहरप्रमुख म्हणून ओळख असलेले राजू तुराणकर यांची नियुक्ती आता धोबी (परीट) समाज महासंघाचे विदर्भ महासचिव म्हणून करण्यात आली आहे.  सामाजिक कार्यात स्वतःला वाहून घेणारे शिवसेनेचे शहर…

फक्त दोनशे वर्षांपूर्वी सुरू झाला तान्हा पोळा

सुनील इंदुवामन ठाकरे, अमरावती: यु़द्धाची तशी धामधूम नव्हती. जवळपास शांततेचाच काळ होता. सगळी प्रजा आपापल्या व्यवसाय, उद्योगात लागली होती. 1806च्या काळात रघुजी राजे भोसले द्वितीय हे काही आठवड्यांवर आलेल्या पोळ्याच्या तयारीत लागले…

विपरित परिस्थितीतही कनिष्काने मिळवले सुयश

गणेश रांगणकर, गणेशपूरः येथील एका सामान्य कुटुंबातील विद्यार्थीनी कनिष्का संजय जीवने हिने दहावीच्या परीक्षेत सुयश मिळवलं. तिच्या या यशासाठी अर्जनवीस संघटनेने तिला ऑक्सफोर्ड डिक्शनरी देऊन सत्कार केला. अत्यंत विपरित परिस्थितीमध्ये कनिष्काने…

पुष्पा आत्राम यांचे आत्मकथन प्रकाशनाच्या वाटेवर

सुनील इंदुवामन ठाकरे, वणी: विविध सामाजिक परिवर्तन चळवळीच्या अग्रणी नेत्या पुष्पा आत्राम यांचे 'गोंडण' हे आत्मकथन प्रकाशनाच्या वाटेवर आहे. लवकरच ते वाचकांच्या हातात येईल, असे 'गोंडण' प्रकल्पाचे संयोजक कृष्णकुमार चांदेकर व विद्रोही कवी विलास…