Browsing Tag

season

बांम्बर्डा गावाला जोडणाऱ्या पुलाची अवस्था जीर्ण

नागेश रायपुरे, मारेगाव : तालुक्यातील बांम्बर्डा गावाला जोडणाऱ्या मुख्य पुलाची अवस्था जीर्ण झाली असून पुलाची एक बाजू खचलेली आहे.पुलाचे खोलीकरण कमी असल्यामुळे पावसाळ्यात तर या पुलावरून पुराचे पाणी धो-धो वाहत असल्याने दरवर्षी गावाचा नेहमी…

गुढीपाडवा :नव्या हंगामाच्या मशागतीला आजपासून सुरुवात

जितेंद्र कोठारी, वणी: हिंदू नववर्षाचं स्वागत महाराष्ट्रात गुढी उभारून करण्याची परंपरा आहे. गुढीपाडव्याला अनन्यसाधारण महत्त्व असून साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहुर्त समजला जातो. त्यामुळे आजच्या दिवशी सकाळी ग्रामीण भागातील शेतकरी शेतात…