दुसऱ्यांची वेदना आपली करणे हीच संत रविदासांची शिकवण – सुषमा अंधारे
सुनील इंदुवामन ठाकरे, वणी: दुसऱ्यांची वेदना आपली करावी. जोपर्यंत ती आपली होत नाही, तोपर्यंत गोड बोलावं. वाणी रसाळ ठेवावी. हीत संत रविदास महाराजांची शिकवण होती. ते सर्वसामान्य कुटुंबातले होते. त्या काळातली राजघराण्यातली स्त्री अर्थात संत…