Browsing Tag

Wani

बौद्ध धम्मपरिषेदच्या आयोजकांनी व्यक्त केली डॉ. महेंद्र लोढांप्रती कृतज्ञता

सुनील इंदुवामन ठाकरे, वणीः 61 व्या धम्मदीक्षा सोहळादिनानिमित्त राजूर येथे नुकतीच धम्मपरिषद झाली. या धम्मपरिषदेच्या आयोजन समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी आयोजन व सर्वोतोपरी सहकार्य करणारे करणारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे…

अष्टपैलू व्यक्तिमत्व शंकर माधव वनकर अनंतात विलीन

प्रतिनिधी, मारेगाव: तालुक्यातील बोटोनी  येथील शंकर माधव वनकर यांचे दिनांक ०१/०५/२०१८ रोज मंगळवार ला प्रदीर्घ आजाराने निधन झाले. सामाजिक,संस्कृतिक जीवनात ठसा उमटवणारे शंकर माधव वनकर यांच्या अनेक कलागुणांमुळे परिसरात नामवंत व्यक्तिमत्व होते.…

परिवर्तनवादी कोलाम समाजाच्या आश्चर्यकारक परंपरा….

ब्युरो, मारेगाव: तालुक्याची आदिवासी बहुल तालुका म्हणून ओळख आहे,कारण या तालुक्यात मोठ्या संख्येने आदिवासी कोलाम बांधवाविषयी वास्तव्य असून,याच तालुक्यात इतरही आदिवासी समाज असला तरी संख्येच्या बाबतीत आदिवासी कोलाम बांधव संख्येने जास्त असल्याचे…

पोलिस ठाण्यात बारमाही शुद्ध आर ओ पाण्याची व्यवस्था डॉ. महेंद्र लोढा यांच्या सौजन्याने  

गिरीश कुबडे, वणीः शहर व परिसर सध्या आग ओकत आहे. प्रत्येकाचा जीव तहानेने व्याकूळ झाला आहे. जणू पाणी विकतच घ्यावं लागतं अशी सर्वत्र स्थिती वणी शहरात निर्माण झाली आहे. शहराची ही अवस्था बघून राष्ट्रवादी काँग्रसचे प्रदेश सरचिटणीस तथा सामाजिक…

झरी येथील पोस्ट ऑफिस ठरले पांढरे हत्ती

सुशील ओझा, झरी: आजच्या आधुनिक व सोशल मीडियाच्या काळात पत्रव्यवहाराला उतरती कळा लागली आहे.  परंतु ग्रामीण भागात अजूनही मोठ्या प्रमाणात पोस्टाला किंमत आहे. यादरम्यान झरी तालुका स्तरावर लोकांच्या दैनंदिन पत्र व्यवहार करण्यासाठी जावे लागते.…

कारेगाव(परंबा) येथील वनव्यवस्थापन समिती प्रथम पुरस्काराने सन्मानित

सुशील ओझा, झरीः वन संपदेने नटलेल्या या तालुक्यातील कारेगाव ( पारंबा) येथील वनव्यवस्थापन समितीस सन 2017 -18 या वर्षाचा जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार पालकमंत्री मदान येरावार यांच्या हस्ते देण्यात आला. व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रमेश लक्ष्मण…

श्री सती अनसूया माता जन्मोत्सव सप्ताहात 5 ते 12 मे दरम्यान विविध कार्यक्रम

गिरीश कुबडे, काटोलः श्री सती अनसूया माता जन्मोत्सव सप्ताहात 5 ते 12 मे पर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्या दिवशी शनिवारी सकाळी काटोलच्या नगराध्यक्षा वैशाली दिलीपजी ठाकूर यांच्या हस्ते कलशस्थापना होईल. सकाळी 9.00 ते…

ती लढत राहिली…. लढत राहिली…. आणि अखेर जिंकलीच !

सुशील ओझा, झरीः हा तालुका तसा आदिवासीबहूल. एस. टी.च्या बसेसही मोजक्याच. अत्याधुनिक तर सोडाच; पण साध्या सुविधादेखील अत्यंत कमीच. घरची परिस्थितीदेखील विपरितच. तरी तिने जिद्द सोडली नाही. तिला जिंकायचेच होते. ती लढत राहिली.... लढत राहिली......…

महावितरण अमरावती परिमंडळातील 48 गुणवंत कामगारांचा गौरव

सुनील इंदुवामन ठाकरे, अमरावती: .1 मे महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 58 वा वर्धापनदिन व कामगार दिन अशा दुहेरी औचित्यात महावितरण अमरावती परिमंडळातील 48 गुणवंत कामगार गौरविण्यात आले. विद्युत भवन , शिवाजी नगर , कँम्प येभे पार पडलेल्या कार्यक्रमात…

‘सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय?’

ब्युरो, नागपूरः पावसासाठी डोळ्यांत प्राण आणणाऱ्या बळीराजासाठी आनंदाची बातमी आहे. कारण यंदा राज्यात सरासरी इतका पाऊस पडणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने म्हणजेच आयएमडीने वर्तवला आहे. ला नीनाच्या प्रभावामुळे मान्सूनची स्थिती…