Browsing Tag

water problem

पाणी टंचाईवर मात करण्यासाठी मुकुटबन ग्रामपंचायत सरसावली

सुशिल ओझा, झरी: झरी तालुक्यातील सर्वात मोठी १५ सदस्यी ग्रामपंचायत मुकुटबन असून गावाची सुमारे 15 हजार लोकसंख्या आहे. मुकुटबन ग्रामपंचायत अंतर्गत ४ बोअरवेल द्वारे व पैनगंगा नदीतून भारत निर्माण योजने अंतर्गत पाणी पुरवठा सुरु आहे. पण ४ बोअर…

वणीत पाणी पेटलं, महिला झाल्या आक्रमक

वणी(रवि ढुमणे): गेल्या कित्येक वर्षांपासून वणी शहरातील पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आहे. मात्र यावर उपाय करण्यासाठी लोकप्रतिनिधी सह पालिका प्रशासन हतबल झाले आहे. सध्या गावातील ट्युबवेल मधील पाणी टँकरमध्ये भरून पाणी पुरवठा करण्यात येत आहे.…

पाण्यासाठी महिलांची नगरपंचायतीवर धडक

ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगाव नगरपंचायतवर प्रभाग क्रमांक ११ मधील शेकडो महिलांनी शनिवारी नगर पंचायतीला धडक दिली. प्रभागातील बोरवेल गेल्या दोन महिन्या पासून बंद असल्याने तिथे पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या…

वणीत भीषण पाणीटंचाईचे सावट

विवेक तोटेवार, वणी: यावर्षी पाऊसाने पाठ फिरवल्याने तालुक्यात भीषण पाणीटंचाई निर्माण होण्याचे चित्र निर्माण झाले आहे. वणीला पाणीपुरवठा करणाऱ्या नवरगाव धरणामध्ये फक्त 42% पाणी उरलेले आहे. त्यामधून जवळपास 3.58 % पाणी वणी शहरासाठी आरक्षित…

वणी तालुक्यात अनेक गावांवर पाणी टंचाईचे भीषण सावट

गिरीष कुबडे, वणी: यावर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने पाण्यासाठी आतापासूनच सर्वत्र हाहाकार माजायला सुरुवात झाली आहे. पाणी टंचाईच्या उंबरठ्यावर असलेली वणी तालुक्यातील ४८ गावे तीव्र पाणी टंचाईने होरपळताना दिसत आहे. तालुक्यातील सर्वच नदी…

अत्यल्प पावसामुळे तीव्र पाणी टंचाईची नांदी, रब्बी पिकांना धोका

ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगाव तालुक्यात या वर्षी कमी पाऊस झाल्याने नवरगावसह लहान मोठे जलसाठे अर्धे अधिक रिकामे आहे. त्यामुळे रब्बीच्या उत्पन्नाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आधीच हतबल झालेल्या शेतक-यांमध्ये पाणी टंचाईमुळे चिंतेचे…

झरी येथे पाणी टंचाई आढावा बैठक

राजू कांबळे, झरी: झरी पंचायत समिति येथे आमदार संजीवरेड्डी बोतकुरवार उपस्थितीत पाणी टंचाई बाबत गुरूवारी दिनांक 26 ला आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत पाणी टंचाई बाबत कृती आराखडा तयार करण्यात आला. झरी तालुक्यातील अनेक गावात पाण्याची बिकट…

मारेगावात प्रभाग क्र. 12 मध्ये तीव्र पाणी टंचाई

ज्योतिबा पोटे, मारेगाव: पावसाळा संपताच शहरातील प्रभाग क्र. १२ मधे नागरिकांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. नळ योजना अंतर्गत पाईप लाईन टाकून नगर पंचायतीने हा प्रश्न सोडवावा यासाठी स्थानिक महिलांनी नगराध्यक्ष इंदू किन्हेकर यांना…

पाणी पुरवठा करणा-या बोअरवेलवर शेतक-याचं अतिक्रमण

वणी: तालुक्यात आधीच पाणीटंचाई आहे. पाणीटंचाईपासून सुटका होण्यासाठी पाणी टंचाई असलेल्या गावात बोअरवेल खोदण्यात आल्या आहे. मात्र ज्या बोअरवेलमधून गावाला पाणीपुरवठा होता. त्या बोअरवेलवर शेतमालकानं अतिक्रमण करून गावाला पाणी पुरवठ्यापासून वंचित…

विदर्भातील धरणामध्ये केवळ 20 टक्के जलसाठा

नागपूर: राज्यात पावसाचं दमदार पुनरागमन झालंय. मात्र तरीही विदर्भ आणि मराठवाड्यात पाहिजे तसा पाऊस पडलेला नाही. इथल्या धरणांमध्ये केवळ २० टक्के जलसाठा शिल्लक आहे. येत्या काही दिवसात दमदार पाऊस झाला नाही तर विदर्भ आणि मराठवाड्याला पाणी टंचाईची…