Browsing Tag

Farmer

नुकसानग्रस्त शेतक-याला मोबदला देण्यास प्रशासनाची टाळाटाळ

रवी ढुमणे, वणी: वणी तालुक्यातील भुरकी येथील शेतक-याच्या शेतातून गेलेल्या रस्त्यामुळे झालेल्या शेतमालाची नुकसान भरपाई देण्यास प्रशासन टाळाटाळ करीत असल्याची तक्रार शेतक-यानं दिली आहे. या गंभीर प्रश्नाकडे उपविभागीय अधिकारी यांनी लक्ष पुरवून…

पावसाअभावी जनावरांना चारापाणी झाला दुर्मिळ

विलास ताजने, शिंदोला: वणी तालुक्यात यंदा अत्यंत कमी पाऊस कोसळल्यामुळे पिके सुकन्याच्या स्थितीत आहे. जनावरांना चारापाणी मिळेनासा झाला आहे. परिणामी जनावरांसह गुराखी,शेतकऱ्यांना भटकंती करावी लागत आहे. वणी तालुक्यात रोहिणी नक्षत्रात 9 व 12…

मारेगावात सुकाणू समितीचं रस्ता रोको आंदोलन यशस्वी

ज्योतिबा पोटे, मारेगाव: सुकाणू समिती आणि शेतकऱ्यांच्या वतीने मारेगाव शहरातील जिजाऊ चौकाजवळ सोमवारी दुपारी 12 वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात मारेगाव तालुक्यातील शेकडो शेतकरी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. रास्ता रोकोमुळे…

वणीत सुकाणू समितीचं चक्काजाम आंदोलन यशस्वी

वणी: सोमवारी दिनांक 14 ऑगस्टला वणीत सुकाणू समितीचं रास्ता रोको आंदोलन झालं. या आंदोलनात मोठ्या संख्येनं शेतकरी सहभागी झाले होते. दुपारी 1 वाजता जिजाऊ चौकात वणी तालुक्यातील खेड्यापाड्यातून शेकडो शेतकरी गोळा झाले होते. यावेळी शेतक-यांनी चक्का…

कोरड्या ढगांकडे बघत दिवस काढतोय मारेगाव तालुक्यातील शेतकरी

ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगाव तालुक्यात बहुतांश शेती कोरडवाहू आहे त्यामुळे शेतकऱ्याची भिस्त पावसाच्या पाण्यावरच आहे. पावसानं गेल्या एक महिण्यापासुन दडी मारलीये. परिणामी पाण्याअभावी शेतक-याच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.…

शेतकऱ्याने हेतुपुरस्सर मारले दुस-याच्या शेतावर घातक तणनाशक

मारेगाव: मारेगाव तालुक्यातील केगाव येथील शेतकरी शुंभू महादेव टोंगे यांनी त्यांच्या शेतातील कपाशीवर घातक तणनाशक फवारल्याची तक्रार केली आहे. शेतकरी गजानन रघुनाथ डाखरे या शेतकऱ्याने त्यांच्या धु-यावर 2 4D या तणनाशकाची फवारणी केल्याचा आरोप…

निळापूर येथील तरुण शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या 

वणी: वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या निळापूर येथील सूर्यभान महादेव चटप (३०) या तरुण शेतकऱ्याने सोमवारी दुपारी अडीच वाजताच्या सु मारास गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. त्याला 4 एकर शेती आहे. नेमकी आत्महत्या का केली याचं कारण अद्याप…

कर्जमाफीसाठी नवीन टुमणं, भरावा लागणार 15 पानांचा ऑनलाइन फॉर्म

मुंबई: राज्यातील शेतक-यांनी कर्जमाफीसाठी केलेल्या आंदोलनानंतर महाराष्ट्र सरकारने 34 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी जाहीर केली. मात्र, या कर्जमाफीचा लाभ अद्यापही शेतक-यांना मिळालेला नाहीये. या कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी शेतक-यांना एक प्रकारे…