मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते….
बहुगुणी डेस्क, वणी: आशा माणसाला कोणत्याही परिस्थितीत जगवते. जगण्याची दिशा देते. मात्र नैराश्याचं सावट आलं, की आत्मबळही डगमगायला लागतं. त्यानं नुकताच उमेदीच्या वयात प्रवेश केला होता. आपल्या परिश्रमानं नवीन विश्व उभारण्याची स्वप्नही पाहिली…