स्वराज्य संकल्प मेळाव्यासाठी ब्रिगेडचे शेकडो कार्यकर्ते औरंगाबादला रवाना
वणी: महाराष्ट्रामध्ये राजकीय परिवर्तन घडवून आणण्यासाठी व वर्तमान राजकीय परिस्थिती बदलून शिवराय-फुले-शाहु-आंबेडकर व खेडेकर यांना अपेक्षित लोकशाही निर्माण करण्यासाठी दि. १८ मार्च २०१८ रोजी राज्यभर स्वराज्य संकल्प अभियान मोठ्या उत्साहात!-->…