Browsing Tag

water

यांची तहान कोण भागवणार? जुनाच सवाल!

विवेक तोटेवार, वणी: आता उन्हाळा लागलेला आहे. उन्हाळा म्हटलं की, सगळ्यात जास्त पाण्याची आठवण येते. मग ही माणसाची असो की प्राण्यांची असो सारखीच असते. वणी शहराची तहान निर्गुडा नदी भागवत असते. मात्र उन्हाळ्याच्या तोंडावरच या नदीची धार कमी…

आलं आलं भागवत, सांडपाणी गायब…

भास्कर राऊत, मारेगाव: चोपण येथे सध्या भागवत सप्ताह सुरु आहे. त्यानिमित्ताने गावातील रस्ते स्वच्छ दिसत आहेत. अनेक घरांसमोर रांगोळ्या काढलेल्या आहेत. गावात दिवसभर संगीतमय वातावरण दिसून येत असून वर्षभर वाहणाऱ्या गटारगंगा काही काळासाठी का होईना…

रब्बी पिकांसाठी नवरगाव धरणाचे पाणी सोडण्याची मागणी

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यात रब्बी पिकांसाठी शेतकऱ्यांनी जमीन तयार करून ठेवली. पेरणीची तयारीही सुरू झाली. परंतु अजूनपर्यंत नवरगाव धरणाचे पाणी सोडले नसल्याने शेतकरी हतबल झालेत. सिंचनसाठी पाणी त्वरित सोडावे असी मागणी शेतकऱ्यांनी केली…

पाण्यामुळेच घेतला विषयाने पेट

विवेक तोटेवार, वणी: राजूर येथे राहणाऱ्या एका महिलेस तिच्याच घराशेजारी राहणाऱ्या एका महिलेने व तिच्या पतीने मारहाण केली. ही घटना शनिवार 24 ऑक्टोबर सकाळी 11 वाजताच्या सुमारास घडली. याबाबतची तक्रार वृद्ध महिलेने वणी पोलिसात दिली आहे. तिच्या…

तुझ्या नळात नाही पाणी, व्यावसायिकांची ‘कॅन’ भरलेली…

जितेंद्र कोठारी, वणी : निसर्गाने मनुष्याला माती, हवा, पाणी, प्रकाश यासारख्या सुविधा मोफत उपलब्ध करून दिल्यात. वाढती लोकसंख्या, औद्योगिकीकरण आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या प्रत्येक मूलभूत वस्तूला उत्पादन बनवण्याच्या प्रवृत्तीमुळे संपूर्ण…

ब्रिटिशांनाही आवडायची मुकुटबनची ‘ही’ गोष्ट

संजय लेडांगे, मुकुटबन: ब्रिटीश खाण्यापिण्याचे शौकीन होते. झरी परिसरात असताना त्यांना इथली एक गोष्ट विशेष आवडायची. ती म्हणजे इथले शिंगाडे. मुकुटबनला ब्रिटिशकालीन तलाव आहेत. त्यातील प्रसिद्ध शिंगाडे आता मार्केटला विक्रीसाठी आलेत. हे चवीसाठी…

नांदेपेरा येथील शुद्ध पाणीपुरवठा योजनेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप

जब्बार चिनी, वणीः नांदेपेरा येथे या वर्षी जानेवारीत जलशुद्धीकरण यंत्रणा बसवली. त्यातून सध्या भष्टाचार होत असल्याचा आरोप नांदेपेरा ग्रामवासियांनी केला. तसे निवेदन यवतमाळ जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी यांना दिले. या भ्रष्टाचाराची चौकशी…

सरपंच ते राज्यपाल, थरारकच राहिला ‘या’ कर्मयोग्याचा प्रवास

सुनील इंदुवामन ठाकरे, अमरावती: मातीशी जुळलेला माणूस हा आकाशाला उंच गवसणी घालू शकतो. जलक्रांतीचे प्रणेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक हे त्याचं जिवंत उदाहरण. शेती, जलसंधारण, शिक्षण अशा विविध क्षेत्रांत त्यांनी केलेली…

मुकुटबनचा ‘मामा तलाव’ झाला फूल

संजय लेडांगे, मुकुटबन: झरीजामणी तालुक्याचा केंद्रबिंदू असलेल्या मुकुटबन येथील ब्रिटिशकालीन 'मामा तलाव' सध्या सतत पडणाऱ्या पावसामुळे शंभर टक्के फूल झाला आहे. परिणामी या ब्रिटिशकालीन मामा तलावावर अवलंबून असणारे व्यावसायिक आनंदीत होऊन…

हतबल वृद्धेच्या जगण्यावर फेरले पाणी

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील हिरापूर येथील वृद्ध विधवेच्या शेतात नालीचे पाणी जाऊन पिकांचे नुकसान होत असल्याने महिला त्रस्त झाली आहे. लीलाबाई उद्धव पाईलवार यांच्या गटक्रमांक ६४ मधील शासकीय नालीमध्ये गावातीलच विठ्ठल गणपत पाईलवार यांनी माती…