Browsing Tag

crop

चांगल्या खरीप पिकांचा केला परतीच्या पावसाने सत्यानास

तालुका प्रतिनिधी, वणी: तालुक्यातील शिरपूर, शिंदोला, कुरई, कायर, घोन्सा, नांदेपरा, राजूर, पुनवट, सावर्ला यासह तालुक्यातील बहुतांश भागात शुक्रवारी रात्री आणि शनिवारी दिवसभर मुसळधार पाऊस पडला. परिणामी काढणीस आलेल्या खरीप पिकांची प्रचंड…

गुढीपाडवा :नव्या हंगामाच्या मशागतीला आजपासून सुरुवात

जितेंद्र कोठारी, वणी: हिंदू नववर्षाचं स्वागत महाराष्ट्रात गुढी उभारून करण्याची परंपरा आहे. गुढीपाडव्याला अनन्यसाधारण महत्त्व असून साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहुर्त समजला जातो. त्यामुळे आजच्या दिवशी सकाळी ग्रामीण भागातील शेतकरी शेतात…

ढगाळ वातावरणामुळे तूरपिकांचे मोठे नुकसान

सुशील ओझा, झरी: गेल्या पंधरा दिवसापासून सतत ढगाळ वातावरण असल्याने शेतकऱ्यांच्या तूरपिकांचे मोठे नुकसान होत असल्याचे शेतकरी वर्गातून बोलले जात आहे. ढगाळ वातावरणामुळे तूरपिकावर अळ्यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. विविध…

युवा शेतकऱ्याने उभ्या पिकावर फिरविले ट्रॅक्टर

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यातील शेतकरी सध्या बोंडअळीने त्रस्त आहेत. विशाल किन्हेकार या युवा शेतकऱ्याने त्यामुळेच आपल्या शेतातील पराटीवर चक्क ट्रॅक्टर फिरवला. या शेतकऱ्याने आपल्या शेतात या वर्षी पराटी लावली होती .पराटीची झाडे मोठे होऊन…

रब्बी पिकांसाठी नवरगाव धरणाचे पाणी सोडण्याची मागणी

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यात रब्बी पिकांसाठी शेतकऱ्यांनी जमीन तयार करून ठेवली. पेरणीची तयारीही सुरू झाली. परंतु अजूनपर्यंत नवरगाव धरणाचे पाणी सोडले नसल्याने शेतकरी हतबल झालेत. सिंचनसाठी पाणी त्वरित सोडावे असी मागणी शेतकऱ्यांनी केली…

आणि उभ्या पिकांवर शेतकऱ्याला फिरवावे लागले ट्रॅक्टर

नागेश रायपुरे, मारेगाव: परतीच्या पावसाने सोयाबीन पिकाचे पूर्ण नुकसान झाले. एका शेतकऱ्याने चक्क 5 एकर सोयाबीनच्या उभ्या पिकांवर अखेर ट्रॅक्टर फिरवला. तालुक्यातील बोरी (गदाजी) येथील शेतकरी संभाजी डोमाजी बेंडे हा निर्णय घेऊन कृती केली.…

अतिवृष्टिमुळे पीक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई द्या,

सुशीलओझा,झरी: तालुक्यातील शेतकऱ्यांनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात याना भेटून झरी तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांची मोठ्या प्रमाणात नूकसान झाले आहे. तरी झालेल्या पिकांची नुकसान भरपाई मिळण्याची मागणी करण्यात आली आहे. चालू…

सर आली धावून, पिकं गेलीत वाहून…..

सुशील ओझा, झरी: सततच्या वातावरणातील बदल पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. तालुक्यात तीन दिवसांपासून परतीच्या पावसाचे वातावरण व प्रचंड गारवा वाढलेला आहे. चहूकडे पाऊस व धुके सुरू आहे. शेतकऱ्यांच्या सोयाबीन कापणीवर आले व काहींची कापणी…

सीतादेवीच्या कापूस वेचणीसह सोयाबीन काढणीस प्रारंभ

विलास ताजने, वणी: सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात पडलेल्या पावसाने कापूस, सोयाबीन पिकांचे प्रचंड नुकसान झाले. काढणीस आलेली पिके पावसाच्या तडाख्यात उद्ध्वस्त झालीत.पावसामुळे पिकांची काढणी थांबली होती. परंतु सध्या पावसाने उघडीप…

सततच्या पावसानं उभ्या पिकांना फुटलेत अंकुर

विलास ताजने, वणी: खरीप पिकांचा हंगाम काढणीच्या टप्प्यात आहे. उत्तरा नक्षत्रात सतत पडत असलेल्या पावसाने खरीप पिके उद्ध्वस्त झालीत. पेरणीपासून खरीप पिकांना पोषक पाऊस पडत होता. वेळच्यावेळी होणाऱ्या योग्य व्यवस्थापणामुळे कापूस, सोयाबीन, तूर आदी…