Browsing Tag

farmers

विजेच्या जिवंत विद्युत ताराच्या स्पर्शाने दोन बैलाचा मृत्यू

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील पाटण येथील शेतकऱ्याच्या शेतात विजेच्या जिवंत तारांच्या स्पर्शाने दोन बैलांचा मृत्यू झाला. येथील शेतकरी राजगडकर यांच्या शेतातून उपसरपंच प्रवीण नोमुलवार यांच्या शेतात कृषी पंपाकरिता विद्युत पुरवठा करिता लाईनचे केबल…

झरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी “प्रधानमंत्री किसान मानधन योजनेचा” लाभ घेण्याचे आवाहन

सुशील ओझा, झरी: शेतकऱ्यांची मान उंचावण्याचा उद्देशाने केंद्र सरकारने "पंतप्रधान किसान मानधन योजना" लागू केली. प्रत्येक गावातील अल्पभूधारक शेतकऱ्यापैकी ५०% शेतकऱ्यांनी या मोहिमेत सहभागी होऊन नोंदणी करायची आहे. त्या उद्देशाने २३,२४, व २५…

शेतकऱ्यांच्या विकासाची कवाडे बंदच !

विलास ताजने, वणी : शेतकऱ्यांना शेती उपयोगी साधनांची वाहतूक करणे, बाजारपेठेत शेतमालाची विक्री करणे सोयीचे होण्याच्या उद्देशाने शासनाच्या विविध योजनांच्या अभिसरणातून निधी उपलब्ध करून देत 'पालकमंत्री शेत-पांदण रस्ते योजना' राबविण्याचा निर्णय…

आणि शिंदोल्याच्या शेतकऱ्यांचे चेहरे आनंदले…..

विलास ताजने, मेंढोली : वणी तालुक्यातील शिंदोला येथील शेतकऱ्यांना बोन्ड अळीच्या नुकसान भरपाई पासून वगळण्यात आले होते. मात्र सरपंच विठ्ठल बोन्डे यांच्या नेतृत्वाखाली महसूल विभागाकडे सतत पाठपुरावा केला. अखेर ग्रामस्थांच्या…

वणी तालुक्यातील भारनीयमन तत्काळ बंद करण्याची संभाजी ब्रिगेडची मागणी

बहुगुणी डेस्क, वणी : तालुक्यातील भारनियमन सरसकट त्वरित बंद करण्यात यावे य़ा मागणीसाठी संभाजी ब्रिगेड वणी तालुक्याच्या वतीने म रा वि वि कार्यालयामध्ये शाखा प्रबंधक यांना निवेदन दिले. या निवेदनामध्ये वणी तालुक्यतील सरसकट त्वरित भारनियमन मुक्त…

बोंडअळीच्या नियंत्रणासाठी सामूहिक एकात्मिक कीड नियंत्रण करण्याची गरज.

तालुका प्रतिनिधी, मारेगाव: मागील वर्षी गुलाबी बोंड अळीने तालुक्यातील शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या खरीप हंगामात शेतकरी आर्थिक नुकसानी पासून वाचला पाहिजे त्यासाठी शेतकऱ्याना बोंड अळीचे नियत्रंण योग्य पद्धतीने व्हावे म्हणून येथील…

शेतकऱ्यांना पीकविम्याची रक्कम देण्याची मागणी

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील शेतकऱ्यांना रक्कम त्वरित देण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. . तालुक्यातील शेतकऱ्यांचा हरभरा नाफेडने मागील दोन महिन्यांपूर्वी खरेदी केला. बहुतांश शेतकऱ्यांचा चणा…

प्रलंबित कृषीपंपांसाठी आशेचा किरण

ब्युरो, मुंबई: पैसे भरून प्रलंबित असलेल्या सुमारे 2 लाख 24 हजार कृषीपंप ग्राहकांना आता उच्चदाब वितरण प्रणालीतून वीज कनेक्शन देण्यात येणार आहे. यामुळे 2 शेतकऱ्यांना एक रोहित्र या एचव्हीडीएस प्रणालीला आज मंत्रिमंडळाने मान्यता दिली असल्याची…