पुन्हा विकतच्याच पाण्यावर जगत आहेत वणीकर
विवेक तोटेवार, वणी: शहरातील नागरिकांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. नगर परिषदेकडून तीन ते पाच दिवसांतून केवळ एकदाच पाणीपुरवठा होतो. एक तास आलेल्या नळाच्या पाण्यावर पुढील दिवस काढावे लागतात. त्यामुळे नागरिकांना पैसे मोजून पाण्याचा…
