“मूलभूत हक्कांसाठी संघर्ष म्हणजेच बिरसा मुंडा यांचे कार्य पुढे नेणे”
पुरुषोत्तम नवघरे, वणी: शहीद वीर बिरसा मुंडा यांच्या संघर्ष हा या देशातील मूळ निवासीयांना त्यांच्या जल, जंगल व जमिनीवरील अधिकार हा नैसर्गिक असल्याने तो कुणीही हिसकावून घेऊ नये, यासाठी होता. आज देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत…